विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी आज पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात तरुणींशी संवाद साधणार आहेत. SSMPS ...
Mahatvachya Batmya | महायुतीतील मतभेद कमी करून समन्वय वाढवण्यासाठी 25 ऑगस्टला स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार य ...
मंत्री योगेश कदम यांनी अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना कारवाईसाठी पूर्ण स्वातंत्र्य दिल्याचं सांगितलं. नागरिकांना सुरक्षित आणि भेसळमुक्त अन्न मिळणं हा त्यांचा अधिकार असल्याचं सांगत त्या ...
महाराष्ट्रातील उत्तर भारतीय ऑटोचालक मराठी शिकण्याचा दबाव आणि RTO कारवाईच्या भीतीमुळे यूपी-बिहारला परतत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ऑटोरिक्षा रेल्वेच्या डब् ...
छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरातील ‘छप्पन भोग थाळी रेस्टॉरंट अँड बँक्वेट हॉल’चा FSSAI परवाना अन्न आणि औषध प्रशासनाने निलंबित केला आहे. स्टोअर रूममधील ज्वारी आणि बाजरीच्या पिठात जिवंत कीटक आढळल्याच ...
सांगलीच्या मिरजेत विद्यार्थिनींनी आकर्षक राख्या तयार केल्या असून त्यांचे विक्री स्टॉल सजले आहेत. शाळेतील व्यावसायिक शिक्षणाच्या रिटेल आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने राखी निर्मिती व विक्री स्टॉलचा शुभ ...
विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी आज पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात तरुणींशी संवाद साधणार आहेत. SSMPS कॉलेजच्या मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमात महिलांचे अनुभव, चिंता, आव्हाने आणि ...
Sanjay Raut On BJP | सत्तेचा वापर भाजप पक्ष फोडण्यासाठी करत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. ज्यादिवशी सत्ता जाईल, त्यादिवशी 90 टक्के भाजप बिळात जाऊन बसेल, असा दावा राऊतांनी केला.Sanjay Raut alle ...
भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावर आरोप केले आहेत. कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे ‘रेट कार्ड’ असल्याचा दावा करत त्यांनी काँग्रेसच्या ...
पुण्यातील सीओईपी कॉलेजमध्ये अभाविप आणि एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादावरून राजकारण तापलं आहे. भाजप नेते धीरज घाटे यांनी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा ...
श्वेता यांनी सोशल मीडियावर महिलांना शिवीगाळ करणाऱ्या पुरुषांवर नाराजी व्यक्त केली आहे. स्वतःला मराठी माणूस म्हणवणाऱ्या काही ...
अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत यांनी वंदे मातरमच्या मुद्द्यावर ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. टागोर यांनी वंदे मातरमची पहिली दोन कडवी म्हणणं योग्य असल ...